१९९९:— भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
१९६०:— केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
१९४६:— भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
१९४५:— व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
१९३९:— दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
१९२०:— म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
१९१६:— पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
जन्म
१९७१:पवन कल्याण— तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
निधन
२०२२:टी. व्ही. शंकरनारायणन— भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण
(जन्म: ७ मार्च १९४५
)
१९७६:वि. स. खांडेकर— मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप
(जन्म: १९ जानेवारी १८९८
)