घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
सुविचार — भिंतीवरचा नकाशा वाऱ्याने हल्ला म्हणजे जगाचा भूगोल बदलत नाही (लेखक: लोकमान्य टिळक)
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — तुम्ही आनंदात असाल तर लोक तुमच्या जवळ येतील तुम्ही दुःखात असाल तर लोक पाठ फिरवतील आणि जातील तुमच्या सर्व सुखात त्यांना भागीदार व्हायचे असते… (लेखक: केला विलर मिल्कॉक्स)
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
सुविचार — भिंतीवरचा नकाशा वाऱ्याने हल्ला म्हणजे जगाचा भूगोल बदलत नाही (लेखक: लोकमान्य टिळक)
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — तुम्ही आनंदात असाल तर लोक तुमच्या जवळ येतील तुम्ही दुःखात असाल तर लोक पाठ फिरवतील आणि जातील तुमच्या सर्व सुखात त्यांना भागीदार व्हायचे असते… (लेखक: केला विलर मिल्कॉक्स)