ठळक गोष्टी
-
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
-
सुविचार — लोकांनी आपल्याशी विशिष्ट प्रकारेच वागावे अशी आपली इच्छा असेल तर तसे प्रथम आपण लोकांशी वागावे (लेखक: रॉबर्ट वॉटरमन)
-
सुविचार — स्वदेशाशिवाय व स्वातंत्र्य शिवाय कोणत्याही कलेची उन्नती होणे शक्य नाही (लेखक: जोसेफ मॅझिनी — जन्म: २२ जून १८०५ | निधन: १० मार्च १८७२)
-
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
-
सुविचार — जो मनाचा तोल न जाऊ देता काटकसरी पणे राहतो तो सदनच म्हटला पाहिजे (लेखक: लुकरेटिअस)
-
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
-
सुविचार — लोकांनी आपल्याशी विशिष्ट प्रकारेच वागावे अशी आपली इच्छा असेल तर तसे प्रथम आपण लोकांशी वागावे (लेखक: रॉबर्ट वॉटरमन)
-
सुविचार — स्वदेशाशिवाय व स्वातंत्र्य शिवाय कोणत्याही कलेची उन्नती होणे शक्य नाही (लेखक: जोसेफ मॅझिनी — जन्म: २२ जून १८०५ | निधन: १० मार्च १८७२)
-
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
-
सुविचार — जो मनाचा तोल न जाऊ देता काटकसरी पणे राहतो तो सदनच म्हटला पाहिजे (लेखक: लुकरेटिअस)
-
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२ एप्रिल घटना
-
२०११: — क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताने २८ वर्षांनंतर विजय मिळवला.
-
१९९८: — कोकण रेल्वेवरून धावणारी निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस या गाडीचा प्रारंभ झाला.
-
१९९०: — स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.
-
१९८४: — सोयुझ टी-११ या अंतराळयानातून राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. ते ७ दिवस २१ तास ४० मिनिटे अवकाशात होते.
-
१९८२: — फॉकलंडचे युद्ध - अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली.
-
१८९४: — छत्रपती राजार्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला.
-
१८७०: — गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.