ठळक गोष्टी
सुविचार — भूतकाळाचा विचार करत आजचे क्षण वाया घालवू नका केवळ वर्तमान काळच हा खरा शाश्वत आहे त्यावर मन केंद्रित करा ( लेखक: भगवान गौतम बुद्ध )
घटना - १२ जून १८९६ — जे.टी. हर्न — प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारे पहिले खेळाडू बनले.
१२ जून विशेष दिन — जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन
निधन - १२ जून १९८१ — पी. बी. गजेंद्रगडकर — भारताचे ७वे सरन्यायाधीश — पद्म विभूषण (जन्म: १६ मार्च १९०१ )
घटना - १२ जून १९९६ — एच. डी. देवेगौडा — यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.
सुविचार — देशाची सुधारणा करायची असेल तर प्रथमता विद्यार्थ्यांना चांगले वळण लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे ( लेखक: लोकमान्य टिळक )
सुविचार — आवाजावरून माणसाच्या चारित्र्याची परीक्षा करता येते ( लेखक: बी डिझरायली )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
सुविचार — भूतकाळाचा विचार करत आजचे क्षण वाया घालवू नका केवळ वर्तमान काळच हा खरा शाश्वत आहे त्यावर मन केंद्रित करा ( लेखक: भगवान गौतम बुद्ध )
घटना - १२ जून १८९६ — जे.टी. हर्न — प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारे पहिले खेळाडू बनले.
१२ जून विशेष दिन — जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन
निधन - १२ जून १९८१ — पी. बी. गजेंद्रगडकर — भारताचे ७वे सरन्यायाधीश — पद्म विभूषण (जन्म: १६ मार्च १९०१ )
घटना - १२ जून १९९६ — एच. डी. देवेगौडा — यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.
सुविचार — देशाची सुधारणा करायची असेल तर प्रथमता विद्यार्थ्यांना चांगले वळण लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे ( लेखक: लोकमान्य टिळक )
सुविचार — आवाजावरून माणसाच्या चारित्र्याची परीक्षा करता येते ( लेखक: बी डिझरायली )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१९ जानेवारी घटना
२००७: — सरदार सरोवर धरणाचा वीजनिर्मिती प्रकल्प देशाला अर्पण करण्यात आला.
२००६: — नासाचे न्यू होरायझन्स हे अंतराळयान प्लुटोकडे प्रक्षेपित झाले.
१९९६: — ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखा खान यांना मध्य प्रदेशाचा कालिदास सन्मान जाहीर.
१९८६: — (cbrain नावाचा कॉम्प्युटरचा पहिला व्हायरस पसरण्यास सुरूवात झाली.
१९६८: — पहिली यशस्वी ह्रुदयरोपण शस्त्रक्रिया डॉ. ख्रिस्तोफर बर्नाड यांनी केली.
१९६६: इंदिरा गांधी — यांनी भारताच्या ३ऱ्या पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
१९५६: — देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकूम जाहीर.
१९५४: — कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन.
१९४९: — क्यूबाने इस्त्रायला मान्यता दिली.
१९४२: — दुसरे महायुद्ध जपानी सैन्याने ब्रह्मदेशवर आक्रमण केले.
१९०३: — अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझव्हेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे यांना बिनतारी संदेश पाठवला. अटलांटिक महासागरापार पाठवलेला हा पहिला बिनतारी संदेश होता.
१८३९: — ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने एडनचा ताबा घेतला.