ठळक गोष्टी
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
सुविचार — सुख हे अत्तराच्या सुगंधाप्रमाणे आहे जे दुसऱ्यावर शिंपडले असता स्वतःवरही शिंपडले जाते ( लेखक: भगवान गौतम बुद्ध )
सुविचार — हिंदू-मुस्लीम सिंधी कानडी अशा विविधतेच्या भावना निर्माण करण्यापेक्षा आपण प्रथम भारतीय आहोत अशी भावना निर्माण केली पाहिजे ( लेखक: अज्ञात )
निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५ )
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
सुविचार — माणसे जन्माला येतात पण माणुसकी निर्माण करावी लागते ( लेखक: वि स खांडेकर )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
सुविचार — सुख हे अत्तराच्या सुगंधाप्रमाणे आहे जे दुसऱ्यावर शिंपडले असता स्वतःवरही शिंपडले जाते ( लेखक: भगवान गौतम बुद्ध )
सुविचार — हिंदू-मुस्लीम सिंधी कानडी अशा विविधतेच्या भावना निर्माण करण्यापेक्षा आपण प्रथम भारतीय आहोत अशी भावना निर्माण केली पाहिजे ( लेखक: अज्ञात )
निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५ )
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
सुविचार — माणसे जन्माला येतात पण माणुसकी निर्माण करावी लागते ( लेखक: वि स खांडेकर )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१९ जानेवारी घटना
२००७: — सरदार सरोवर धरणाचा वीजनिर्मिती प्रकल्प देशाला अर्पण करण्यात आला.
२००६: — नासाचे न्यू होरायझन्स हे अंतराळयान प्लुटोकडे प्रक्षेपित झाले.
१९९६: — ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखा खान यांना मध्य प्रदेशाचा कालिदास सन्मान जाहीर.
१९८६: — (cbrain नावाचा कॉम्प्युटरचा पहिला व्हायरस पसरण्यास सुरूवात झाली.
१९६८: — पहिली यशस्वी ह्रुदयरोपण शस्त्रक्रिया डॉ. ख्रिस्तोफर बर्नाड यांनी केली.
१९६६: इंदिरा गांधी — यांनी भारताच्या ३ऱ्या पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
१९५६: — देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकूम जाहीर.
१९५४: — कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन.
१९४९: — क्यूबाने इस्त्रायला मान्यता दिली.
१९४२: — दुसरे महायुद्ध जपानी सैन्याने ब्रह्मदेशवर आक्रमण केले.
१९०३: — अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझव्हेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे यांना बिनतारी संदेश पाठवला. अटलांटिक महासागरापार पाठवलेला हा पहिला बिनतारी संदेश होता.
१८३९: — ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने एडनचा ताबा घेतला.