ठळक गोष्टी
घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
सुविचार — आपण जर वाईट गोष्टीचा बीज नष्ट केलं नाही तर वाईट गोष्टीच आपल्याला नष्ट करतील ( लेखक: अज्ञात )
सुविचार — बर्फ उकडा नाही तर फोडा तुम्हाला त्यापासून पाणीच मिळणार ( लेखक: जॉन हरबर्ट )
निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५ )
सुविचार — तत्वाला तर्काने समजून घ्या अनुभवाने समजून घ्या व नंतर त्याचा स्वीकार करा ( लेखक: महावीर — जन्म: १२ एप्रिल )
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
सुविचार — आपण जर वाईट गोष्टीचा बीज नष्ट केलं नाही तर वाईट गोष्टीच आपल्याला नष्ट करतील ( लेखक: अज्ञात )
सुविचार — बर्फ उकडा नाही तर फोडा तुम्हाला त्यापासून पाणीच मिळणार ( लेखक: जॉन हरबर्ट )
निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५ )
सुविचार — तत्वाला तर्काने समजून घ्या अनुभवाने समजून घ्या व नंतर त्याचा स्वीकार करा ( लेखक: महावीर — जन्म: १२ एप्रिल )
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१९ जानेवारी घटना
२००७: — सरदार सरोवर धरणाचा वीजनिर्मिती प्रकल्प देशाला अर्पण करण्यात आला.
२००६: — नासाचे न्यू होरायझन्स हे अंतराळयान प्लुटोकडे प्रक्षेपित झाले.
१९९६: — ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखा खान यांना मध्य प्रदेशाचा कालिदास सन्मान जाहीर.
१९८६: — (cbrain नावाचा कॉम्प्युटरचा पहिला व्हायरस पसरण्यास सुरूवात झाली.
१९६८: — पहिली यशस्वी ह्रुदयरोपण शस्त्रक्रिया डॉ. ख्रिस्तोफर बर्नाड यांनी केली.
१९६६: इंदिरा गांधी — यांनी भारताच्या ३ऱ्या पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
१९५६: — देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकूम जाहीर.
१९५४: — कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन.
१९४९: — क्यूबाने इस्त्रायला मान्यता दिली.
१९४२: — दुसरे महायुद्ध जपानी सैन्याने ब्रह्मदेशवर आक्रमण केले.
१९०३: — अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझव्हेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे यांना बिनतारी संदेश पाठवला. अटलांटिक महासागरापार पाठवलेला हा पहिला बिनतारी संदेश होता.
१८३९: — ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने एडनचा ताबा घेतला.