ठळक गोष्टी
-
सुविचार — ताऱ्याला हात लावता येत नाही हे एखाद्या मूर्खालाही कळत असते मात्र शहाणी माणसे तसे करण्याचा प्रयत्न कधीच सोडत नाही (लेखक: हॅरी अँडरसन)
-
सुविचार — लोकांना जर आपणाबद्दल चांगले उद्गार काढायला भाग पाडायचे असेल तर आपण चांगले कृत्य करावे (लेखक: वॉल्टेअर)
-
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
-
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
-
सुविचार — जर आपण न्यायाची रक्षण केले नाही तर न्याय सुद्धा आपले रक्षण करणार नाही (लेखक: फ्रान्सिस बेकन)
-
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — ताऱ्याला हात लावता येत नाही हे एखाद्या मूर्खालाही कळत असते मात्र शहाणी माणसे तसे करण्याचा प्रयत्न कधीच सोडत नाही (लेखक: हॅरी अँडरसन)
-
सुविचार — लोकांना जर आपणाबद्दल चांगले उद्गार काढायला भाग पाडायचे असेल तर आपण चांगले कृत्य करावे (लेखक: वॉल्टेअर)
-
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
-
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
-
सुविचार — जर आपण न्यायाची रक्षण केले नाही तर न्याय सुद्धा आपले रक्षण करणार नाही (लेखक: फ्रान्सिस बेकन)
-
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१९ डिसेंबर घटना
-
२००२: — व्ही. एन. खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
-
१९८३: — ब्राझिलमधील रिओ डी जानिरो येथुन फिफा वर्ल्ड कप चोरीस गेला.
-
१९६३: — झांजिबारला युनायटेड किंगडमकडून स्वातंत्र्य मिळाले आणि तेथे सुलतान जमशिद बिन अब्दूल्लाह यांची राजसत्ता अस्तित्त्वात आली.
-
१९६१: — पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.
-
१९४१: — दुसरे महायुद्ध - अडोल्फ हिटलर जर्मन सैन्याचे सरसेनापती बनले.
-
१९२७: — राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले.