घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — आयुष्य जगण्याचे केवळ दोन मार्ग आहेत एक म्हणजे चमत्कार नावाची गोष्ट अस्तित्वात नाही असे मानणे दुसरी म्हणजे सर्व काही चमत्कार आहे असे मानणे (लेखक: अल्बर्ट आईन्स्टाईन)
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
सुविचार — सामर्थ्य हे कळकळीच्या सेवेमधून निर्माण होते (लेखक: महात्मा गांधी)
सुविचार — जन्माला येणारे प्रत्येक मूल हाच संदेश घेऊन येते की ईश्वराला मानवावर विश्वास आहे (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — आयुष्य जगण्याचे केवळ दोन मार्ग आहेत एक म्हणजे चमत्कार नावाची गोष्ट अस्तित्वात नाही असे मानणे दुसरी म्हणजे सर्व काही चमत्कार आहे असे मानणे (लेखक: अल्बर्ट आईन्स्टाईन)
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
सुविचार — सामर्थ्य हे कळकळीच्या सेवेमधून निर्माण होते (लेखक: महात्मा गांधी)
सुविचार — जन्माला येणारे प्रत्येक मूल हाच संदेश घेऊन येते की ईश्वराला मानवावर विश्वास आहे (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
२०१६:— आयपीएस ए. के. धस्माना यांची रॉ च्या प्रमुखपदी तर राजीव जैन यांची आयबी च्या प्रमुख पदी निवड करण्यात आली.
१९७०:— जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९४१:— दुसरे महायुद्ध जपानी फौजांचे उत्तर बोर्निओ येथे आगमन.
१९२८:— भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.
१९२७:— हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिले.