घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
सुविचार — समाजाचा उत्कर्ष त्याची धारणा त्याची प्रगती त्याचे वैभव हा धर्माचा खरा हेतू याचा विसर पडला म्हणजे धर्माला केवळ कर्मकांडाचे स्वरूप प्राप्त हो… (लेखक: लोकहितवादी (गोपाळ हरी देशमुख))
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
सुविचार — केवळ पुस्तके वाचून ढिगारवर ज्ञान साठवणे म्हणजे विद्यानगरी ते ज्ञान जीवनात उतरविणे म्हणजे खरी विद्या (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
सुविचार — समाजाचा उत्कर्ष त्याची धारणा त्याची प्रगती त्याचे वैभव हा धर्माचा खरा हेतू याचा विसर पडला म्हणजे धर्माला केवळ कर्मकांडाचे स्वरूप प्राप्त हो… (लेखक: लोकहितवादी (गोपाळ हरी देशमुख))
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
सुविचार — केवळ पुस्तके वाचून ढिगारवर ज्ञान साठवणे म्हणजे विद्यानगरी ते ज्ञान जीवनात उतरविणे म्हणजे खरी विद्या (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
२००१:— अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजीमधील अर्थशास्त्रज्ञ प्रा. अभिजित बॅनर्जी यांना पहिला माल्कम - आदिशेषय्या पुरस्कार जाहीर करण्यात आला.
१९७५:— ख्मेर रुजने कंबोडियाची राजधानी नॉम पेन्ह जिंकली.
१९७१:— द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली.
१९५२:— पहिली लोकसभा अस्तित्वात आली.
१९५०:— बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.