ठळक गोष्टी
-
सुविचार — जर तुमच्यावर कोणी उपकार केले असेल तर तो विसरू नका जर तुम्ही कोणावर उपकार केला असेल तर तो स्मरणात ठेवू नका (लेखक: पोप)
-
सुविचार — माणूस ही एकमेव निर्मिती अशी आहे जी आपण जसे आहोत तसे नाकारते (लेखक: अज्ञात)
-
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
-
निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५)
-
सुविचार — किरकोळ दुःखामुळे अंतकरण हळवे होते पण भयंकर दुखे कोसळली की ते कठोर होते (लेखक: इमर्सन)
-
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — जर तुमच्यावर कोणी उपकार केले असेल तर तो विसरू नका जर तुम्ही कोणावर उपकार केला असेल तर तो स्मरणात ठेवू नका (लेखक: पोप)
-
सुविचार — माणूस ही एकमेव निर्मिती अशी आहे जी आपण जसे आहोत तसे नाकारते (लेखक: अज्ञात)
-
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
-
निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५)
-
सुविचार — किरकोळ दुःखामुळे अंतकरण हळवे होते पण भयंकर दुखे कोसळली की ते कठोर होते (लेखक: इमर्सन)
-
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१६ जानेवारी घटना
-
२००८: — टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या पीपल्स कारचे अनावरण.
-
१९९८: — ऊर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
-
१९९६: — पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड.
-
१९९५: — आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण झाले.
-
१९७९: — शहा ऑफ इराण यांनी कुटुंबासह इजिप्तमध्ये पलायन केले.
-
१९७८: — रु. १,००० आणि अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द.
-
१९५५: — पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे (तात्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उद्घाटन.
-
१९४१: — नेताजी सुभाषचंद्र बोसदेशाबाहेर प्रयाण.
-
१९२०: — अमेरिकेचे अध्यक्ष वूड्रो विल्सन यांच्या १४ कलमी कार्यक्रमानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाची (League of Nations पहिली बैठक झाली.
-
१६८१: — छत्रपती संभाजी राजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला.
-
१६६६: — नेताजी पालकर वेळेवर न आल्याने पन्हाळगड जिंकण्याचा शिवाजीराजांचा डाव फसला.
-
१६६०: — रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालुन आले आणि पराभूत होऊन परत गेले.