ठळक गोष्टी
-
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
-
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
-
सुविचार — निष्क्रियतेपेक्षा चुकीची का होईना क्रिया करत राहणे अधिक चांगले (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
-
सुविचार — लोकांकडून हवे तसे काम करून घेता येणे हीच माझ्या मते जगातील सर्वश्रेष्ठ क्षमता होय (लेखक: जॉन रॉकफेलर)
-
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
-
सुविचार — जर आपण समस्येच्या उत्तराचा भाग नसू तर आपण समस्येचाच भाग असतो (लेखक: अज्ञात)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
-
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
-
सुविचार — निष्क्रियतेपेक्षा चुकीची का होईना क्रिया करत राहणे अधिक चांगले (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
-
सुविचार — लोकांकडून हवे तसे काम करून घेता येणे हीच माझ्या मते जगातील सर्वश्रेष्ठ क्षमता होय (लेखक: जॉन रॉकफेलर)
-
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
-
सुविचार — जर आपण समस्येच्या उत्तराचा भाग नसू तर आपण समस्येचाच भाग असतो (लेखक: अज्ञात)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१५ फेब्रुवारी घटना
-
३९९: — सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
-
१९६५: — कॅनडाने नवीन ध्वज अंगिकारला.
-
१९४२: — दुसरे महायुद्ध सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.
-
१९३९: — काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले.
-
१८७९: — अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी मिळाली.