ठळक गोष्टी
-
सुविचार — वर्तमान काळ मोठा विचित्र आहे जीवनाच्या प्रत्येक अंगाचा मनुष्याच्या अंतरंगातल्या अगदी कोमल भावनांचा सुद्धा तो बाजार मांडतो (लेखक: अज्ञात)
-
सुविचार — म्हातारी पत्नी पूर्वीचा कुत्रा आणि सज्ज असलेला पैसा हे तीन विश्वास मित्र आहेत (लेखक: बेंजामिन फ्रँकलिन)
-
घटना - १२ जून १९०५ — भारत सेवक समाजाची (Servants of India Society) — स्थापना झाली.
-
सुविचार — आशा म्हणजे मानवी जीवनाचा मुख्य आधार होय (लेखक: प्लेटो)
-
घटना - १२ जून १९३५ — चाको युद्ध — बोलिव्हिया आणि पॅराग्वे यांच्यात युद्धबंदीची वाटाघाटी झाली.
-
१२ जून विशेष दिन — जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन
-
निधन - १२ जून २००० — पु. ल. देशपांडे — भारतीय मराठी विनोदी लेखक — पद्म भूषण (जन्म: ८ नोव्हेंबर १९१९)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — वर्तमान काळ मोठा विचित्र आहे जीवनाच्या प्रत्येक अंगाचा मनुष्याच्या अंतरंगातल्या अगदी कोमल भावनांचा सुद्धा तो बाजार मांडतो (लेखक: अज्ञात)
-
सुविचार — म्हातारी पत्नी पूर्वीचा कुत्रा आणि सज्ज असलेला पैसा हे तीन विश्वास मित्र आहेत (लेखक: बेंजामिन फ्रँकलिन)
-
घटना - १२ जून १९०५ — भारत सेवक समाजाची (Servants of India Society) — स्थापना झाली.
-
सुविचार — आशा म्हणजे मानवी जीवनाचा मुख्य आधार होय (लेखक: प्लेटो)
-
घटना - १२ जून १९३५ — चाको युद्ध — बोलिव्हिया आणि पॅराग्वे यांच्यात युद्धबंदीची वाटाघाटी झाली.
-
१२ जून विशेष दिन — जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन
-
निधन - १२ जून २००० — पु. ल. देशपांडे — भारतीय मराठी विनोदी लेखक — पद्म भूषण (जन्म: ८ नोव्हेंबर १९१९)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१५ डिसेंबर घटना
-
२००३: — फ्रांसचा फुटबॉलपटू झिनादिन झिदान यांची वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून निवड झाली.
-
१९९८: — बॅंकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमध्ये सलग तिसरे सुवर्णपदक मिळाले.
-
१९९१: — चित्रपट दिगदर्शक सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक जाहीर झाले.
-
१९७६: — सामोआचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
-
१९७१: — बांगलादेश स्वतंत्र झाला.
-
१९७०: — व्हेनेरा-७ हे रशियाचे अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले.
-
१९६०: — नेपाळचे राजा महेन्द्र यांनी देशाचे संविधान,संसद आणि कॅबिनेट निलंबित करून थेट शासन लादले.
-
१९४१: — जपानी सैन्याचा हाँगकाँगमध्ये प्रवेश झाला.
-
१८०३: — नागपूरकर भोसलेंनी ओरिसाचा ताबा इस्ट इंडिया कंपनीकडे दिला.