ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • सुविचार — चिकाटीची जागा शिक्षण आहे घेऊ शकणार नाही जग हे शिकल्या सवरलेल्या पण काम चुकार हलव्याची लोकांनी भरलेले आहे चिकाटी आणि निर्धार या दोन्हीतच खर… (लेखक: केल्विन कुलीस)
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • सुविचार — तत्त्वज्ञानाचा अभ्यास वरवर केला तर संशय उत्पन्न होतात पण सखोल अभ्यास करताच संशय थांबतात (लेखक: फ्रान्सिस बेकन)
  • सुविचार — कर्तुत्ववान मनुष्य आपल्या कर्तुत्वाची जाणीव सौम्य शब्दात आणि योग्य कृतीनेच करून देतो तो संतापी किंवा भित्रा कधीच नसतो (लेखक: चेस्टर फिल्ड)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१४ एप्रिल निधन

  • २०१३: राम प्रसाद गोएंका (जन्म: १ मार्च १९३० )
  • १९९७: चंदू पारखी
  • १९६२: सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया (जन्म: १५ सप्टेंबर १८६१ )
  • १९५०: वेंकटरमण अय्यर (जन्म: ३० डिसेंबर १८७९ )