ठळक गोष्टी
  • निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
  • सुविचार — मनात दुखी माणसाविषयी केवळ दयाच नव्हे तर करुणा असल्याखेरीज समाजसेवेचा उगम होऊ शकत नाही (लेखक: न्या चंद्रशेखर धर्माधिकारी)
  • सुविचार — उथळ विचारांची लोक नशिबावर भरवसा ठेवतात तर शहाणी व करारी माणसे कार्यकारभरावर विश्वास ठेवतात (लेखक: इमर्सन)
  • घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
  • घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
  • सुविचार — स्वतःच्या वाट्याला दुःखाचे काटे असले तरीही दुसऱ्याला सुखद फुले देणे हे मानवी कर्तव्य आहे (लेखक: ग द पाळंदे)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१३ जुलै जन्म

  • १९६४: उत्पल चॅटर्जी
  • १९५३: लॅरी गोम्स
  • १९५०: जुरेलांग झेडकिया (निधन: ७ ऑक्टोबर २०१५ )
  • १९४६: पांडुरंग राऊत (निधन: ३ ऑक्टोबर २०२२ )
  • १९४४: एर्नो रुबिक
  • १९४२: हॅरिसन फोर्ड
  • १८९२: केसरबाई केरकर (निधन: १६ सप्टेंबर १९७७ )
  • १६०८: फर्डिनांड तिसरा (निधन: २ एप्रिल १६५७ )