सुविचार — पैशावर विश्वास ठेवू नका पण विश्वासावर पैसा कमवा (लेखक: ओ डब्ल्यू होम्स)
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
सुविचार — क्षेत्र कोणतेही असो हाती घेतलेल्या कामावरील निष्ठा आणि ते सर्वोत्कृष्ट असेच करण्याचा ध्यास या दोन गोष्टींवर माणसाच्या जीवनाची कृतार्थता अवल… (लेखक: विन्स लोम्बार्डी)
सुविचार — मी माझ्या विद्यार्थ्यांच्या कार्यात खंड पडू देत नाही कारण विद्यार्थ्यांनी माझे दांडगे व्यसन आहे (लेखक: डॉ बाबासाहेब आंबेडकर)
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
सुविचार — पैशावर विश्वास ठेवू नका पण विश्वासावर पैसा कमवा (लेखक: ओ डब्ल्यू होम्स)
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
सुविचार — क्षेत्र कोणतेही असो हाती घेतलेल्या कामावरील निष्ठा आणि ते सर्वोत्कृष्ट असेच करण्याचा ध्यास या दोन गोष्टींवर माणसाच्या जीवनाची कृतार्थता अवल… (लेखक: विन्स लोम्बार्डी)
सुविचार — मी माझ्या विद्यार्थ्यांच्या कार्यात खंड पडू देत नाही कारण विद्यार्थ्यांनी माझे दांडगे व्यसन आहे (लेखक: डॉ बाबासाहेब आंबेडकर)
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
२०२४:२०२४ इराण-इस्रायल युद्ध— इराणने इस्रायल देशावर ४०० ते ५०० ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रे इराण, इराक, सीरिया, दक्षिण लेबनॉन आणि येमेन या प्रांतातून प्रक्षेपित केली.
२०२२:कोविड-१९— जगभरात ५० करोड पेक्षा अधिक लोकाना कोरोना साठीची लागण.
१९९७:— मास्टर्स टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर ठरले.
१९६०:— अमेरिकाने ट्रान्झिट १-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह प्रक्षेपित केला.
१९४२:— व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडले.
१९१९:— जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.
१८४९:— हंगेरी देश प्रजासत्ताक बनला.
१७३१:— छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरून असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला.
१६९९:— गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.