सुविचार — संकटे टाळणे म्हणजे एक प्रकारे आव्हानापासून पळ काढणे सोय आयुष्य जगायचे असेल तर ते धाडसानेच जगले पाहिजे (लेखक: हेलन केलर — जन्म: २७ जून १८८० | निधन: १ जून १९६८)
सुविचार — माणसाचे जसे दात पडून जातात तसे मित्रही त्याला सोडून जातात (लेखक: टी हूड)
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
सुविचार — क्षेत्र कोणतेही असो हाती घेतलेल्या कामावरील निष्ठा आणि ते सर्वोत्कृष्ट असेच करण्याचा ध्यास या दोन गोष्टींवर माणसाच्या जीवनाची कृतार्थता अवल… (लेखक: विन्स लोम्बार्डी)
सुविचार — संकटे टाळणे म्हणजे एक प्रकारे आव्हानापासून पळ काढणे सोय आयुष्य जगायचे असेल तर ते धाडसानेच जगले पाहिजे (लेखक: हेलन केलर — जन्म: २७ जून १८८० | निधन: १ जून १९६८)
सुविचार — माणसाचे जसे दात पडून जातात तसे मित्रही त्याला सोडून जातात (लेखक: टी हूड)
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
सुविचार — क्षेत्र कोणतेही असो हाती घेतलेल्या कामावरील निष्ठा आणि ते सर्वोत्कृष्ट असेच करण्याचा ध्यास या दोन गोष्टींवर माणसाच्या जीवनाची कृतार्थता अवल… (लेखक: विन्स लोम्बार्डी)
२०१४:— इराकमधील तिक्रिट येथील कॅम्प स्पाइचरवर इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेव्हंट यांच्या आतंकी हल्ल्यात १०९५ ते १७०० लोकांची हत्या. हा इतिहासातील २रा सगळ्यात भयावह आणि मोठा आतंकी हल्ला आहे.
२००१:कोनेरु हंपी— या बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनल्या. हा पराक्रम करणाऱ्या त्या भारतातील सर्वात कमी वयाच्या व एकुणात दुसऱ्या खेळाडू आहेत.
१९९६:एच. डी. देवेगौडा— यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.
१९९३:— पृथ्वीक्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी.
१९९१:बोरिस येल्तसिन— यांची रशियाचे पहिले अध्यक्ष म्हणून लोकशाही पद्धतीने निवड.
१९९०:रशिया दिन— रशियन फेडरेशनच्या संसदेने औपचारिकपणे त्याचे सार्वभौमत्व घोषित केले.
१९७५:इंदिरा गांधी— अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली.
१९६४:नेल्सन मंडेला— यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
१९४४:दुसरे महायुद्ध— ऑपरेशन ओव्हरलॉर्ड: अमेरिकन पॅराट्रूपर्सनी कॅरेंटन, नॉर्मंडी, फ्रान्स शहर सुरक्षित केले.
१९४३:होलोकॉस्ट— जर्मनीच्या सैन्याने पोलंडमधील ब्रझेझनी येथील ज्यू वस्ती नष्ट केली. सुमारे ११८० ज्यूं लोकांची हत्या करण्यात आली.
१९४२:ऍन फ्रॅंक— यांना तेराव्या वाढदिवसासाठी एक डायरी मिळाली.
१९४०:दुसरे महायुद्ध— १३,००० ब्रिटिश व फ्रेन्च सैनिकांनी मेजर जनरल रोमेल समोर शरणागती पत्करली.
१९४०:दुसरे महायुद्ध— १३ हजार ब्रिटीश आणि फ्रेंच सैन्याने मेजर जनरल एर्विन रोमेल यांच्याकडे आत्मसमर्पण केले.
१९३५:चाको युद्ध— बोलिव्हिया आणि पॅराग्वे यांच्यात युद्धबंदीची वाटाघाटी झाली.
१९०५:भारत सेवक समाजाची (Servants of India Society)— स्थापना झाली.
१८९८:फिलिपाइन्स— देशाने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
१८९६:जे.टी. हर्न— प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारे पहिले खेळाडू बनले.
जन्म
१९८२:शैलजा पुजारी— भारतीय वेटलिफ्टर — कॉमनवेल्थ गेम्स सुवर्ण पदक
१९५७:गीतांजली श्री— हिंदी कादंबरीकार आणि लघुकथा लेखक — आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार
निधन
२०१५:नेकचंद सैनी— भारतीय रॉक गार्डनचे निर्माते व भारतीय शिल्पकार — पद्मश्री
(जन्म: १५ डिसेंबर १९२४
)
२०००:पु. ल. देशपांडे— भारतीय मराठी विनोदी लेखक — पद्म भूषण
(जन्म: ८ नोव्हेंबर १९१९
)
१९८१:पी. बी. गजेंद्रगडकर— भारताचे ७वे सरन्यायाधीश — पद्म विभूषण
(जन्म: १६ मार्च १९०१
)
१९७६:गोपीनाथ कविराज— भारतीय संस्कृत विद्वान — पद्म विभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार
(जन्म: ७ सप्टेंबर १८८७
)