ठळक गोष्टी
  • सुविचार — आपल्या ज्ञानाकडे पाहणारा पण अज्ञानाकडे दुर्लक्ष करणारा विद्वान डोळे असूनही आंधळाच असतो (लेखक: व्हिक्टर ह्युगो)
  • सुविचार — आळस अज्ञान व अंधश्रद्धा हे माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू आहेत (लेखक: विनोबा भावेजन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
  • सुविचार — कधीही न बदलणारे लोक दोनच अत्यंत विद्वान आणि अत्यंत मूर्ख (लेखक: कन्फ्युजिअस)
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१२ फेब्रुवारी निधन

  • २०२३: नारायण साठम (जन्म: १२ जुलै १९४९ )
  • २०२२: राहुल बजाज (जन्म: १० जून १९३८ )
  • २००९: एन. भाट नायक (जन्म: १० जून १९३८ )
  • २००१: भक्ती बर्वे (जन्म: १० सप्टेंबर १९४८ )
  • २०००: विष्णुअण्णा पाटील
  • १९९८: पद्मा गोळे (जन्म: १० जुलै १९१३ )
  • १७९४: महादजी शिंदे