ठळक गोष्टी
-
सुविचार — आपल्या ज्ञानाकडे पाहणारा पण अज्ञानाकडे दुर्लक्ष करणारा विद्वान डोळे असूनही आंधळाच असतो (लेखक: व्हिक्टर ह्युगो)
-
सुविचार — आळस अज्ञान व अंधश्रद्धा हे माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू आहेत (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
-
सुविचार — कधीही न बदलणारे लोक दोनच अत्यंत विद्वान आणि अत्यंत मूर्ख (लेखक: कन्फ्युजिअस)
-
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
-
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
-
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — आपल्या ज्ञानाकडे पाहणारा पण अज्ञानाकडे दुर्लक्ष करणारा विद्वान डोळे असूनही आंधळाच असतो (लेखक: व्हिक्टर ह्युगो)
-
सुविचार — आळस अज्ञान व अंधश्रद्धा हे माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू आहेत (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
-
सुविचार — कधीही न बदलणारे लोक दोनच अत्यंत विद्वान आणि अत्यंत मूर्ख (लेखक: कन्फ्युजिअस)
-
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
-
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
-
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१२ फेब्रुवारी निधन
-
२०२३: नारायण साठम — भारतीय क्रिकेट खेळाडू
-
२०२२: राहुल बजाज — बजाज समूहाचे प्रमुख उद्योगपती, उद्योगक्षेत्रात मोठे योगदान दिले. — पद्म भूषण
-
२००९: एन. भाट नायक — भारतीय गणितज्ञ आणि शैक्षणिक
-
२००१: भक्ती बर्वे — अभिनेत्री
-
२०००: विष्णुअण्णा पाटील — सहकार क्षेत्रातील नामवंत नेते
-
१९९८: पद्मा गोळे — कवयित्री
-
१७९४: महादजी शिंदे — पेशवाईतील मुत्सद्दी