घटना - १२ जून १९४४ — दुसरे महायुद्ध — ऑपरेशन ओव्हरलॉर्ड: अमेरिकन पॅराट्रूपर्सनी कॅरेंटन, नॉर्मंडी, फ्रान्स शहर सुरक्षित केले.
घटना - १२ जून १९०५ — भारत सेवक समाजाची (Servants of India Society) — स्थापना झाली.
सुविचार — केवळ पुस्तके वाचून ढिगारवर ज्ञान साठवणे म्हणजे विद्यानगरी ते ज्ञान जीवनात उतरविणे म्हणजे खरी विद्या (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
सुविचार — जो स्वतःच्या मनातील भावना इच्छा आणि भीती यावर विजय मिळवतो तो राजापेक्षा श्रेष्ठ होय (लेखक: जॉन मिल्टन — जन्म: ९ डिसेंबर १६०८ | निधन: ८ नोव्हेंबर १६७४)
घटना - १२ जून १९४३ — होलोकॉस्ट — जर्मनीच्या सैन्याने पोलंडमधील ब्रझेझनी येथील ज्यू वस्ती नष्ट केली. सुमारे ११८० ज्यूं लोकांची हत्या करण्यात आली.
घटना - १२ जून १९४४ — दुसरे महायुद्ध — ऑपरेशन ओव्हरलॉर्ड: अमेरिकन पॅराट्रूपर्सनी कॅरेंटन, नॉर्मंडी, फ्रान्स शहर सुरक्षित केले.
घटना - १२ जून १९०५ — भारत सेवक समाजाची (Servants of India Society) — स्थापना झाली.
सुविचार — केवळ पुस्तके वाचून ढिगारवर ज्ञान साठवणे म्हणजे विद्यानगरी ते ज्ञान जीवनात उतरविणे म्हणजे खरी विद्या (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
सुविचार — जो स्वतःच्या मनातील भावना इच्छा आणि भीती यावर विजय मिळवतो तो राजापेक्षा श्रेष्ठ होय (लेखक: जॉन मिल्टन — जन्म: ९ डिसेंबर १६०८ | निधन: ८ नोव्हेंबर १६७४)
घटना - १२ जून १९४३ — होलोकॉस्ट — जर्मनीच्या सैन्याने पोलंडमधील ब्रझेझनी येथील ज्यू वस्ती नष्ट केली. सुमारे ११८० ज्यूं लोकांची हत्या करण्यात आली.
१९९९:— टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिने जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील १,००० वा सामना खेळण्याचा एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला.
१९९८:— २४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या केल्या.
१९९६:— १९९६ माउंट एव्हरेस्ट आपत्ती - एकाच दिवसात माउंट एव्हरेस्टच शीखर चढणाऱ्या ८ लोकांचे निधन झाले.
१९४९:— इस्त्रायलचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) समावेश झाला.
१८८८:— मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांना रावबहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली.
१८६७:— लक्झेंबर्गला स्वातंत्र्य मिळाले.
१८५८:— मिनेसोटा अमेरिकेचे ३२ वे राज्य झाले.
१८५७:— १८५७ चा राष्ट्रीय उठाव भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली.
१५०२:— ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या ४ थ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला.