ठळक गोष्टी
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५ )
सुविचार — मुंगी पाशी जा तिचा उद्योग शिका व शहाणे व्हा ( लेखक: जुनी म्हण )
सुविचार — आनंद मिळविणे आणि इतरांना आनंद देणे हे देखील एक प्रकारची गरज आहे ( लेखक: खलील जिब्रान — जन्म: ६ जानेवारी १८८३ | निधन: १० एप्रिल १९३१ )
सुविचार — पाणी तापलेल्या पोलादावर पडल्यास नष्ट होऊन जाते व स्वाती नक्षत्रात शिंपल्यात पडल्यास मोती होते संगतीच्या परिणामाची याहून अधिक उत्तम उदाहरण क… ( लेखक: साने गुरुजी )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५ )
सुविचार — मुंगी पाशी जा तिचा उद्योग शिका व शहाणे व्हा ( लेखक: जुनी म्हण )
सुविचार — आनंद मिळविणे आणि इतरांना आनंद देणे हे देखील एक प्रकारची गरज आहे ( लेखक: खलील जिब्रान — जन्म: ६ जानेवारी १८८३ | निधन: १० एप्रिल १९३१ )
सुविचार — पाणी तापलेल्या पोलादावर पडल्यास नष्ट होऊन जाते व स्वाती नक्षत्रात शिंपल्यात पडल्यास मोती होते संगतीच्या परिणामाची याहून अधिक उत्तम उदाहरण क… ( लेखक: साने गुरुजी )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
११ मार्च घटना
२०११: — जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सूनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.
२००१: — कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारे हरभजनसिंग हे पहिले भारतीय गोलंदाज बनले. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली.
१९९९: — नॅसडॅक शेअरबाजारात जागा मिळवणारी इन्फोसिस ही पहिली भारतीय कंपनी झाली.
१९९३: — उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते सरस्वती सन्मान पुरस्कार प्रदान.
१९८४: — ओअहिली आधुनिक जहाज जलउषा हिचे विशाखापट्टणम् येथे जलावरण झाले.
१८८९: — पंडिता रमाबाई यांनी मुंबई मध्ये शारदासदन हि शाळा विधवा आणि कुमारीकांसाठी सुरु केली.
१८८६: — आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना फिलाडेल्फिया विद्यापीठात डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली.
१८१८: — इंग्रज फौजांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला.