जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
सुविचार — देवावर अवलंबून न राहता आपल्या मनगटाच्या जोरावर आपले भवितव्य घडविण्याच्या कामाला लागा (लेखक: अज्ञात)
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — साहित्य संगीत नाट्य चित्र यांसारख्या कलांनी माणसाच्या जीवनाला समृद्ध केले आहे मानवाला सुसंस्कृत बनविले आहे परंतु एखादा माणूस साक्षर असून दे… (लेखक: यशवंतराव चव्हाण — जन्म: १२ मार्च १९१३ | निधन: २५ नोव्हेंबर १९८४)
सुविचार — बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्यापूर्वीच विचार केलेला बरा (लेखक: कन्फ्युजिअस)
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
सुविचार — देवावर अवलंबून न राहता आपल्या मनगटाच्या जोरावर आपले भवितव्य घडविण्याच्या कामाला लागा (लेखक: अज्ञात)
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — साहित्य संगीत नाट्य चित्र यांसारख्या कलांनी माणसाच्या जीवनाला समृद्ध केले आहे मानवाला सुसंस्कृत बनविले आहे परंतु एखादा माणूस साक्षर असून दे… (लेखक: यशवंतराव चव्हाण — जन्म: १२ मार्च १९१३ | निधन: २५ नोव्हेंबर १९८४)
सुविचार — बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्यापूर्वीच विचार केलेला बरा (लेखक: कन्फ्युजिअस)
६६०:— सम्राट जिम्मु यांनी जपानचे राष्ट्र निर्माण केले.
२०११:— १८ दिवसांच्या जनआंदोलनानंतर होस्
नी मुबारक यांना इजिप्तची सत्ता सोडणे भाग पडले.
१९९९:— मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलियाराजा यांना जाहीर.
१९९०:— २७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका.
१९७९:— पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
१९२९:— पोप पायस (११ वा) आणि बेनिटो मुसोलिनी यांच्यात झलेल्या लॅटेरान ट्रिटी या विशेष करारानुसार व्हॅटिकन सिटी हे शहर राष्ट्र इटालीतुन वेगळे करण्यात आले.
१९११:— हेन्ऱ्या;री पिके याने हंटर जातीच्या विमानातून भारतातील पहिली एअर मेल अलाहाबादवरुन नैनी या १० किलोमीटर अंतरावरील गावाला वाहून नेली.
१८३०:— मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली.
१८२६:— लंडन विद्यापीठाची स्थापना.
१८१८:— इंग्रजांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला.
१७५२:— पेनसिल्व्हानिया हॉस्पिटल या अमेरिकेतील पहिल्या हॉस्पिटलचे बेंजामिन फ्रँकलिनच्या हस्ते उद्घाटन झाले.
१६६०:— औरंगजेबाने मुख्तारखान याला दख्खनची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले.