ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • सुविचार — ध्यान आणि प्रकाश यासाठीच प्रार्थना करा अन्य प्रार्थना स्वार्थासाठीच असते (लेखक: स्वामी विवेकानंदजन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
  • सुविचार — माणसाचे ज्ञान त्याच्या लायकीचा पुरावा देते त्याचा वर्ण नव्हे (लेखक: डॉक्टर जॉर्ज वॉशिंग्टन काव्हर)
  • जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • सुविचार — इतरांना मदत केल्याशिवाय आपण स्वतःला मदत करू शकत नाही किंवा इतरांना समृद्ध केल्याशिवाय आपण आयुष्यात समृद्ध होऊ शकत नाही (लेखक: जोनेट कोल, स्पेलमन कॉलेज)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१० मार्च निधन

  • १९९९: कुसुमाग्रज (जन्म: २७ फेब्रुवारी १९१२ )
  • १९८५: कॉन्स्टंटिन चेरेनेन्को (जन्म: २४ सप्टेंबर १९११ )
  • १९७८: रामकृष्ण रंगा राव (जन्म: २० फेब्रुवारी १९०१ )
  • १९७१: अप्पासाहेब पटवर्धन (जन्म: ४ नोव्हेंबर १८९४ )
  • १९५९: बॅ. मुकुंद जयकर (जन्म: १३ नोव्हेंबर १८७३ )
  • १९५१: किजुरो शिदेहारा (जन्म: १३ सप्टेंबर १८७२ )
  • १९४०: बुल गाकॉव्ह मिखाईल
  • १८९७: सावित्रीबाई फुले (जन्म: ३ जानेवारी १८३१ )
  • १८७२: जोसेफ मॅझिनी (जन्म: २२ जून १८०५ )