घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — सर्वांशी सौजन्याने वागा फार थोड्याशी जवळचा संबंध ठेवा एकच मित्र जोडा शत्रु मात्र कोणाचेही होऊ नका (लेखक: बेंजामिन फ्रँकलिन)
सुविचार — सतत कार्यामुळे एखाद्या वेळी नुकसान होण्याचा संभव असतो पण आळशीपणामुळे कधीच कोणाचा फायदा होत नाही (लेखक: झिमरन)
सुविचार — मनुष्याची किंमत त्याच्या मतावर नसून आचरणावर असते (लेखक: महर्षी कर्वे)
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — सर्वांशी सौजन्याने वागा फार थोड्याशी जवळचा संबंध ठेवा एकच मित्र जोडा शत्रु मात्र कोणाचेही होऊ नका (लेखक: बेंजामिन फ्रँकलिन)
सुविचार — सतत कार्यामुळे एखाद्या वेळी नुकसान होण्याचा संभव असतो पण आळशीपणामुळे कधीच कोणाचा फायदा होत नाही (लेखक: झिमरन)
सुविचार — मनुष्याची किंमत त्याच्या मतावर नसून आचरणावर असते (लेखक: महर्षी कर्वे)
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.