घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
सुविचार — मला वाटते देशाभिमान हा दानधर्मासारखा आहे त्याची सुरुवात घरापासून होते (लेखक: हेन्री जॉन्सन लिंकन)
सुविचार — बदलणे आणि चांगल्या गोष्टीसाठी बदलणे या दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत (लेखक: जर्मन म्हण)
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
सुविचार — वाळू चिकन रगडले तर त्यातून तेल कळेल असे तुम्ही म्हणालात तर त्यावर मी एक वेळेस विश्वास ठेवीन मगरीच्या तोंडातील दात स्वतःला इजा न होता का तो… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
सुविचार — मला वाटते देशाभिमान हा दानधर्मासारखा आहे त्याची सुरुवात घरापासून होते (लेखक: हेन्री जॉन्सन लिंकन)
सुविचार — बदलणे आणि चांगल्या गोष्टीसाठी बदलणे या दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत (लेखक: जर्मन म्हण)
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
सुविचार — वाळू चिकन रगडले तर त्यातून तेल कळेल असे तुम्ही म्हणालात तर त्यावर मी एक वेळेस विश्वास ठेवीन मगरीच्या तोंडातील दात स्वतःला इजा न होता का तो… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
२०१३:— जागतिक बुरखा हिजाब दिनाची स्थापना करण्यात आली.
२००४:— मक्का हज यात्रेतील चेंगराचेंगरीत २५१ निधन तर २४४ लोक जखमी झाले.
२००३:— अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट यात भारतीय वंशाच्या कल्पना चावला यांच्यासह सहा अंतराळवीर मृत्युमुखी.
१९९२:— भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन ऍंडरसन याला फरारी घोषित केले.
१९८१:— ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील एक दिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटच्याचेंडुवर न्यूझीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाऊ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म बॉल टाकण्यास सांगितले. ट्रेव्हरने चॅपलने तसाचेंडू टाकला व ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला परंतु यानंतर अंडरआर्म गोलंदाजी बेकायदा ठरवण्यात आली.