घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
सुविचार — मुलांबद्दल खरोखर प्रेम असेल तर त्याला आपल्या डोळ्यांनी पाहू द्या आपल्या कानांनी एकू द्या शब्द बोलू द्या आपल्या पायांनी चालू द्या आपल्या मना… (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
सुविचार — चारित्र्य हे शुभ्र कागदासारखे आहे एकदा का तो डागायला की तो पूर्वीसारखा शुभ्र दिसणे अशक्य प्रायाच (लेखक: स्टीफन जे हेंपले)
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
सुविचार — विद्याधन आणि शक्ती यांची मनुष्याला आवश्यकता आहे त्यांची वृद्धी करणे हे प्रत्येकाची कर्तव्य आहे पण या साऱ्यांचा तो कशाप्रकारे उपयोग करतो याव… (लेखक: आचार्य जावडेकर)
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
सुविचार — मुलांबद्दल खरोखर प्रेम असेल तर त्याला आपल्या डोळ्यांनी पाहू द्या आपल्या कानांनी एकू द्या शब्द बोलू द्या आपल्या पायांनी चालू द्या आपल्या मना… (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
सुविचार — चारित्र्य हे शुभ्र कागदासारखे आहे एकदा का तो डागायला की तो पूर्वीसारखा शुभ्र दिसणे अशक्य प्रायाच (लेखक: स्टीफन जे हेंपले)
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
सुविचार — विद्याधन आणि शक्ती यांची मनुष्याला आवश्यकता आहे त्यांची वृद्धी करणे हे प्रत्येकाची कर्तव्य आहे पण या साऱ्यांचा तो कशाप्रकारे उपयोग करतो याव… (लेखक: आचार्य जावडेकर)
२०१५:लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्कार— ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुझफ्फर हुसैन यांना प्रदान केला.
२०००:— नागालँड येथे दरवर्षी १ ते ७ डिसेंबर दरम्यान होर्निबल महोत्सव साजरा करण्याची सुरवात झाली.
१९९९:— भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना वूमन ऑफ द मिलेनियम म्हणून मानांकित करण्यात आले.
१९९३:— प्राच्यविद्या विशारद डॉ. रा. ना. दांडेकर, वेदविद्या पारंगत डॉ. चिं. ग. काशिकर आणि प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सन्माननीय डी. लिट. पदवी जाहीर.
१९९२:गदिमा पुरस्कार— आशा भोसले यांना जाहीर.
१९८१:— AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली.
१९८०:— मराठी विश्वकोश मंडळाची पुनर्रचना करण्यात आली.
१९७६:— अंगोलाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९७३:— पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियाकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९६५:सीमा सुरक्षा दल— बोर्डर सिक्युरिटी फोर्स (बिएसएफ) - सुरवात.
१९६४:— मालावी, माल्टा आणि झांबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश झाला.
१९६३:नागालँड— भारताचे १६ वे राज्य तयार झाले.
१९४८:हिंदुस्तान समाचार— सुरवात.
१९१७:महाराष्ट्र फिल्म कंपनी— सुरवात.
१८३५:— हान्स क्रिस्चीयन अँडरसन यांच्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित.