घटना - १२ जून २०१४ — इराकमधील तिक्रिट येथील कॅम्प स्पाइचरवर इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेव्हंट यांच्या आतंकी हल्ल्यात १०९५ ते १७०० लोकांची हत्या. हा इतिहासातील २रा सगळ्यात भयावह आणि मोठा आतंकी हल्ला आहे.
सुविचार — ईश्वर व सैतान यांच्यामध्ये फक्त निस्वार्थीपणाचा व स्वार्थीपणाचा काय तो फरक आहे ईश्वरा इतकेच सैतानाला ज्ञान असते पण तो ईश्वरा इतका शक्तिमान… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
सुविचार — आपल्या चुका म्हणजे मार्गावरील पायऱ्या आहेत (लेखक: श्री अरबिंदू)
घटना - १२ जून १९०५ — भारत सेवक समाजाची (Servants of India Society) — स्थापना झाली.
घटना - १२ जून १९६४ — नेल्सन मंडेला — यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
घटना - १२ जून २०१४ — इराकमधील तिक्रिट येथील कॅम्प स्पाइचरवर इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेव्हंट यांच्या आतंकी हल्ल्यात १०९५ ते १७०० लोकांची हत्या. हा इतिहासातील २रा सगळ्यात भयावह आणि मोठा आतंकी हल्ला आहे.
सुविचार — ईश्वर व सैतान यांच्यामध्ये फक्त निस्वार्थीपणाचा व स्वार्थीपणाचा काय तो फरक आहे ईश्वरा इतकेच सैतानाला ज्ञान असते पण तो ईश्वरा इतका शक्तिमान… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
सुविचार — आपल्या चुका म्हणजे मार्गावरील पायऱ्या आहेत (लेखक: श्री अरबिंदू)
घटना - १२ जून १९०५ — भारत सेवक समाजाची (Servants of India Society) — स्थापना झाली.
घटना - १२ जून १९६४ — नेल्सन मंडेला — यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
२०१५:लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्कार— ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुझफ्फर हुसैन यांना प्रदान केला.
२०००:— नागालँड येथे दरवर्षी १ ते ७ डिसेंबर दरम्यान होर्निबल महोत्सव साजरा करण्याची सुरवात झाली.
१९९९:— भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना वूमन ऑफ द मिलेनियम म्हणून मानांकित करण्यात आले.
१९९३:— प्राच्यविद्या विशारद डॉ. रा. ना. दांडेकर, वेदविद्या पारंगत डॉ. चिं. ग. काशिकर आणि प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सन्माननीय डी. लिट. पदवी जाहीर.
१९९२:गदिमा पुरस्कार— आशा भोसले यांना जाहीर.
१९८१:— AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली.
१९८०:— मराठी विश्वकोश मंडळाची पुनर्रचना करण्यात आली.
१९७६:— अंगोलाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९७३:— पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियाकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९६५:सीमा सुरक्षा दल— बोर्डर सिक्युरिटी फोर्स (बिएसएफ) - सुरवात.
१९६४:— मालावी, माल्टा आणि झांबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश झाला.
१९६३:नागालँड— भारताचे १६ वे राज्य तयार झाले.
१९४८:हिंदुस्तान समाचार— सुरवात.
१९१७:महाराष्ट्र फिल्म कंपनी— सुरवात.
१८३५:— हान्स क्रिस्चीयन अँडरसन यांच्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित.